मातंगिनी हजरा


मातंगिनी हजरा भारत छोड़ो आणि असहकार आंदोलनाचा हिस्सा होत्या. एकदा अशाच एका मोर्चात त्या भारताचा झेंडा घेऊन आघाडीवर चालत राहिल्या, त्यांना ३ वेळा गोळी मारलेली असूनही!
२९ सप्टेंबर १९४२ ला तामलुक पोलीस स्टेशन बाहेर त्यांना गोळी मारण्यात आली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना प्रेमाने सर्वजण गांधी बुरी असेही म्हणत असत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel