द्रौपदीची दुसरी बाजू
महाभारताचे युद्ध चालू असताना द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा याने द्रौपदीच्या ५ पुत्रांना गडद रात्री झोपलेले असताना ठार मारले. कृष्ण, अर्जुन आणि भीम यांनी जाऊन अश्वत्थामाला पकडून त्याचा निर्णय घेण्यासाठी द्रौपदीच्या समोर आणून उभे केले. परंतु जेव्हा समोर अश्वत्थामा खाली मन घालून बसला होता, तेव्हा द्रौपदीने आश्चर्यकारक दयाळूपणा दाखवला. कृष्णाने तिला सांगितले की या खुन्याला शिक्षा करण्यात कोणतेही पाप नाही, परंतु द्रोणांच्या पत्नीला आपला पुत्र मारला गेल्याने माझ्यासारखेच दुःख होईल या जाणीवेने तिने अश्वत्थामाला माफ केले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel