भगवान धन्वन्तरी

धर्म ग्रंथांनुसार जेव्हा देवता आणि दैत्यांनी एकत्र मिळून समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून सर्वात आधी भयंकर विष निघाले ज्याला भगवान शंकराने प्रश्न केले. यानंतर समुद्र मंथनातून उच्चैश्रवा घोडा, देवी लक्ष्मी, ऐरावत हत्ती, कल्प वृक्ष, अप्सरा आणि अनेक रत्न निघाली. सर्वात शेवटी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. हेच धन्वंतरी भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. यांना औषधांचा स्वामी मानले जाते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel