कशेडी घाट : मुंबई गोवा हायवे :

हा भागसुद्धा बराच भयानक आहे, इथेही असंख्य अपघात झाले आहेत आणि बऱ्याच लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. ट्रक पडण, बस उलटी होण, लोकांच मरण हे नेहमीच झाल आहे. जे लोक जिवंत आहेत किंवा यातून कसेबसे वाचले आहेत ते सांगतात की “रात्रीच्यावेळी गाडीसमोर अचानक एक व्यक्ती येऊन गाडी थांबवण्याचा इशारा देतो ज्यामुळे गाडीच संतुलन बिघडून गाडीचा अपघात होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel