आंध्र प्रदेशातील १३ व्या शतकातील वीरांगना. त्यांनी आपला राज्यकारभार संपूर्ण सामर्थ्यानिशी चालवला आणि पुरुषाना देखील लाजवेल अशा धैर्याने आपल्या शत्रूंचा पराजय केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel