उडुपी चा राजा
 
जेव्हा महाभारताचे युद्ध झाले तेव्हा सर्व राजांनी कोण्या एका पक्षाची साथ देण्याचा निर्णय घेतला. परंतु उडुपी चा राजा निःपक्ष राहू इच्छित होता म्हणून तो कृष्णाकडे गेला आणि म्हणाला, " जे लोक लढत आहेत त्यांना खाण्यासाठी अन्नाची आवश्यकता भासेल. मी जेवणाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी घेऊन प्रत्येक योद्ध्याला जेवायला घालीन.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel