प्रल्हाद जानी
आपल्या देशांतील आणखी एक न सुटलेलं कोडं, प्रल्हाद जानी, टोपण नाव माताजी, १९४० पासून जेवण आणि पाण्याशिवाय जिवंत राहिला आहे. त्याच्यावर अनेक संशोधने झाली, ज्यात एक प्रयोग म्हणून १५ दिवस अन्न - पाण्या शिवाय त्याला एका बंद खोलीत ठेवण्यात आलं होतं. पण तरीही तो जिवंत राहिला. इतके संशोधन करूनही वैज्ञानिकांना या चमत्काराचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel