प्रतिहार साम्राज्याचा सर्वात मोठा राजा होता मिहीर भोज. त्याने कन्नौजवर ७३६ पर्यंत ताबा मिळवला व आणि जवळ-जवळ एक शतक तिला आपली राजधानी बनवलं. त्यांनी भोजपाल (भोपाल) शहर स्थापन केलं. भोज आणि इतर अनेक बहादूर गुजर राजांनी पश्चिममेत अरबांच्या अनेक हल्ल्यांचा सामना केला. इ.स. ९१५-९१८ दरम्यानएका राष्ट्रकुट राजाचा हल्ला प्रतिहार साम्राज्य कमजोर होण्याला कारणीभूत ठरला. इ.स १०१८ मध्ये घजनीच्या महमूदने प्रतिहारी राज्यपालसासित कन्नौजी वाटणी केली. साम्राज्य इनेक स्वतंत्र संस्थानात विभगले गेले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel