निरक्षर हव्यासी

भोज राजाच्या वेळी कधी कधी काही अक्षरशून्य ब्राह्मण कालिदासाकडे येत. त्याच्या हाता पायां पडत आणि राजाकडून आम्हाला काही दक्षिणा मिळवून या म्हणून त्याच्या पाठीस लागत. एकदा केशव शर्मा नावाचा एक ब्राह्मण कालिदासाच्या पाठीस लागला. पुढे त्याने राजाला कसे फसवले याची गमतीदार कथा आहे.

कथाकारमी रसिकांसाठी काही कथा संग्रहित करून सांगणार आहे. या कथा तुम्ही बालपणी वाचलेल्या असू शकतात. किंवा तुमच्या आज्जी आजोबांनी सांगितलेल्या. तुमचं बालपण जगायला लावणाऱ्या काही कथांचा संग्रह आपल्या वाचनासाठी आणि बालपणीचे जीवन पुनः नव्याने जगण्यांसाठी घेऊन आलो आहे...!!
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel