महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांना एके रात्री दृष्टांत झाला.

यानुसार त्यांनी कलेक्टरच्या बंगल्यातून दगडी गणेशमूर्ती शोधली.

ही गणेश मूर्ती त्यांनी पांझरा नदीकाठी आणून स्थापन केली. त्याच्या भोवताली छान असे मंदिर स्थापन केले.

या मंदिराचे त्यावेळचे पुजारी मुकुंद शर्मा यांची तिसरी पिढी या मंदिराचे व्यवस्थापन सांभाळत आहे.

१९२७ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला.  धुळे बस स्थानकापासून नदीकाठी अगदीच पायी जाता येईल इतक्या अंतरावर हे मंदिर आहे.

मुंबई-धुळे रेल्वेने सुमारे ४५० कि.मी. अंतरावर आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel