बाळाजी विश्वनाथ

"पेशव्यांची बखर" ही कल्याण येथील एका प्रसिद्ध गृहस्थाकडे जतन केली होती. ह्या बखरीचे पहिले तीन बंद गहाळ झाले आहेत व पुढे मध्येच १२१ वा बंद हरवला आहे. ही बखर आरंभा पासून बंदांच्या एका अंगाने लिहितां लिहितां २४० बंद पर्यंत जाऊन, तेथून बंदांच्या पाठीवर लिहित लिहित पहिल्या बंदा पर्यंत आणून संपविली आहे. अशा रीतीने लिहिल्यामुळे पहिले बंद गहाळ झाले तेव्हां अर्थात पाठी मागील शेवटचे बंदही त्यांजबरोबर गेले.

बखरकार इतिहासावर संशोधन करून वेळ, काळ, स्थळ इत्यादी बाबी जमेस धरून घडलेल्या घटना तपशीलवार नमूद करणारी व्यक्ती बखरकार म्हणून ओळखली जाते.
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel