फोन: 9552626496

दुःख वाटून कमी होतं असलं तरीही उरलेल्या दुःखाचं ओझं हे स्वतःलाच वहाव लागतं.
अशा दुःखांना कुणीच वाटेकरी नसतो, अगदी सगे - सोयरे, मित्र - मैत्रीणी आणि लाईफ पार्टनर सुध्दा.
असं हे दुःख सकारात्मक दृष्टीने स्वतःच संपवाव लागतं, ह्या प्रवासात दुसरं तिसरं कुणीच नसतं.
अशा अबोल दुःखाचं जेव्हा निवारण होतं, तेंव्हाच ते आयुष्य खऱ्या अर्थानं सुखी असतं.

- उदय सुधाकर जडिये, पिंपरी, पुणे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to आरंभ: डिसेंबर २०१९


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
श्यामची आई
खुनाची वेळ
लोकभ्रमाच्या दंतकथा
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
९६ कुळी मराठा