एके दिवशी सिताफळ आणि रामफळ यांचे परस्परांच्या मोठेपणाबद्दल भांडण जुंपले. भांडता भांडता ती एवढ्या मोठ्याने बोलू लागली की, त्यांचे बोलणे एका अंजिराने ऐकले व तो म्हणाला, 'अरे, असे भांडता काय ? आपण सगळे एकमेकांचे मित्र आहोत. तेव्हा मित्रांनीच भांडणं योग्य नाही.'

तात्पर्य

- स्वतःच्या मोठेपणाबद्दल दुसर्‍याशी वाद घालण्याची काही लोकांना सवय असते
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel