एक भारद्वाज पक्षी एका पारध्याच्या जाळ्यात सांपडला. तेव्हा तो पारध्याला म्हणाला, 'दादा, मी तुझा असा कोणता अपराध केला आहे म्हणून तू मला मारतोस ? मी तुझं काही सोनं चोरलं नाही, फक्त धान्याचे चार दाणे मात्र घेतले, पारध्याने त्याच्याकडे किंचितही लक्ष न देता, त्याची मान मुरगाळली व त्याला आपल्या टोपलीत टाकले !

तात्पर्य

- एकदा शत्रूच्या हाती सापडल्यावर, त्याच्यापाशी आपले निरपराधित्व कितीही सांगितले तरी उपयोग होत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel