उखाणा घेऊन भगिनींच्या सुप्त-गुणांना मिळतो वाव,

आज आहे मंगळा-गौरी .........रावांचे घेते मी नाव !!  


रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,

.......रावांना मी भरवते श्रीखंड-पुरीचा घास !!  


झुळूझुळू वाहे वारा मंद मंद चाले होडी, 

आयुष्यभर सोबत राहो हि लग्नाची बोलणी वरील जोडी !!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel