पानिपतची तिसरी लढाई

पानिपतची तिसरी लढाई ही मराठी मनावरची भळभळती जखम आहे. अटकेपार झेंडे रोवणाऱ्या मराठ्यांना या लढाईत अहमदशहा अब्दालीकडून पराभव स्वीकारावा लागला. असंख्य मराठा सैनिक, महिला, मुलं या युद्धात मारली गेली. या युद्धात अहमदशहा अब्दालीने तब्बल २२ हजार युद्धकैद्यांना गुलाम बनवलं असं सांगितलं जातं. याच युद्धकैद्यांना घेऊन अब्दालीने आपला परतीचा प्रवास सुरु केला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel