१३ सप्टेंबर २००८ नवी दिल्ली

१३ सप्टेंबर २००८ रोजी  नवी दिल्ली येथील  बाजार परिसरात पाच ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला तर १००  जण जखमी झाले. इंडियन मुजाहिदीन संघटनेनं याही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel