७ मार्च २००६ वाराणसी

७ मार्च २००६ रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी या तीर्थक्षेत्री बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. २८  मृत्युमुखी पडले  तर १०१ जण  जखमी झाले.या  हल्ल्यामागे पाकिस्तानशी निगडीत दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा भारतीय पोलिसांचा दावा आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel