२४  सप्टेंबर २००२ , गांधीनगर

२४  सप्टेंबर २००२  रोजी गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी  हल्ल्यात ३१  जणांचा मृत्यू झाला तर ७९  जण जखमी झाले होते. त्या दिवसापासून तेथे सशस्त्र पोलीस व आर्मी तैनात असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel