१३ डिसेंबर २००१ , नवी दिल्ली

१३ डिसेंबर २००१ रोजी  नवी दिल्ली येथे भारतीय लोकशाहीचं प्रतिक असलेल्या संसदभवनावर सशस्त्र अतिरेक्यांचा हल्ला झाला. या हल्ल्यात  १२  जण मृत्युमुखी पडले तर १८ जण जखमी झाले . जगभरातून हल्ल्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध केला गेला . हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा हात असल्याचं स्पष्ट झालं,  आणि दोन्ही देशांमधील संबंधांत तणाव आणखीनच  वाढला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel