महाभारताचे २०१७ अध्याय आहेत; त्यांपैकी जवळजवळ निम्म्या म्हणजे १,००० अध्यायांत ही करूवंशाची कथा सांगितली आहे. त्यातच कौरव-पांडवांच्या जन्मापासून अंतापर्यंतची वीरगाथा गोवली आहे. बाकी सर्व भर घातलेली आख्याने व उपाख्याने आहेत. त्यांचा थोडक्यात परामर्श वर आलेलाच आहे.

संदर्भ : तर्कतीर्थ ल.जोशी यांचा शोधनिबंध  


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel