अंत्येष्टी उरकल्यानंतर बाकीच्या पांडवांसह युधिष्ठिर हस्तिनापुरास आले. युधिष्ठिरांचे मन अत्यंत विषण्ण असतानाच त्यांचा राज्याभिषेक झाला.

नंतर शरपंजरी पडलेल्या भीष्मांकडे कृष्ण आणि युधिष्ठिर समाचारास गेले.

शांतिपर्व

तेथे विषण्ण व वैतागलेल्या युधिष्ठिरांना भीष्मांनी राजधर्म, आपद्‌धर्म आणि मोक्षधर्म यांचा उपदेश केला. नीतिशास्त्र, राजनीतिशास्त्र आणि अध्यात्मविद्या यांचे उत्कृष्ट विवेचन भीष्मांनी शरपंजरी असतानाच केले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel