तू प्रत्येक गोष्टीत वैताग शोधतोस...काही घडलं तर ते घडलं म्हणून, आणि नाही झालं तर तसं झालं नाही, का आणि कशामुळे ह्या विचाराने कासावीस होतोस....

अस्वस्थ राहणं.... आणि issue कुरवाळणं हा तुझा स्वभाव झालाय!
आता तो मरेपर्यंत बदलणं शक्य नाही, कारण तुझी ती गरज झालीय...

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel