पत्र  किंवा  चिट्ठी संपवतांना कळावे  नंतर लिहिणाऱ्याने नुसतीच सही  केली अथवा नाव लिहिले तर त्यातून अलिप्तपणाची भावना व्यक्त होते.

याउलट, तुझाच, आपला असे संबोधन वापरले असल्यास त्यातून आत्मीयता  आपलेपणा प्रकट होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel