मागील २५ वर्षांत भारतात अनेक सुधार झाले ज्यातील सर्वांत महत्वाचे सुधार म्हणजे बहुतेक क्षेत्रांतील सरकारी निर्बंध काही प्रमाणात कमी होऊन खाजगी कामपणी आणि लोकांना जास्त स्वातंत्र्य प्राप्त झाले. तेंव्हापासून भारताची प्रगतीपथावरील दौड ऐतिहासिक ठरली आहे.

खाली काही आकडे दिले आहेत. आकडे म्हणजे पांढऱ्या कागदावरील काली शाई पण त्याच्या खाली कोट्यवधी भारतीय लोक फार चांगले जीवन जगत आहेत असा अर्थ होतो. आम्हाला अजूनही पुढे जायचे आहे. अजूनही खूप समस्या आहेत आणि त्याचे निरसन करण्यासाठी आणखीन स्वातंत्र्य हवे असेल. पुढील २०-३० वर्षांत आम्ही खूप काही अचिव्ह करू ह्यांत शंका नाही.

भारताचा ग्रोथ दर
१९५० - ८० - > ३.५
१९८० - ९२ -> ५.५%
२००३ - सध्या - > ८%


आर्थिक स्वातंत्र्याची २५ वर्षे



आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to राजकारण, विज्ञान आणि इतर चर्वित चर्वण


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी
शिवाजी सावंत